महाराष्ट्र

सिल्लोड तालुक्यात अंगावर विज पडून तरुण ठार 

छत्रपती संभाजी नगर. गेली दोन दिवसा पासून हवामान बदलल्याने छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील विविध भागांमध्ये गारपिट व वादळ वार्यासह अवकाळी पाऊस पडत आहे.त्यामुळे शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.६, मे मंगळवार रोजी पाच वाजेच्या दरम्यान सिल्लोड तालुक्यातील सिसारखेडा येथे सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसात सिसारखेडा येथील सुनील गोविंदा चिरखे वय (२५) या शेतकरी तरुणांच्या अंगावर विज पडून जागीच मृत्यू झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Message Us on WhatsApp